शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दहा टक्के साखर निर्यातीची सक्ती करा-- राजू शेट्टी : उमळवाड येथे शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:16 IST

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे.

उदगाव : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे. उर्वरित बिले काढल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही. साखरेला भाव मिळण्यासाठी देशातून ३० लाख टन साखर निर्यात केल्यास भाव आपोआप वाढतील. प्रत्येक साखर कारखान्याला १० टक्के साखर निर्यात करण्याची सक्ती केल्यास शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

उमळवाड (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामविकास आघाडी यांच्यावतीने उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांच्या फंडातून उमळवाडच्या विकासासाठी सुमारे ५७ लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शेट्टी म्हणाले, राज्यात २५०० कोटी, तर देशात २० हजार कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकविले आहे. हे पैसे ३० जूनच्या आत अगोदर द्यावेत अन्यथा आर्थिक कोंडी होईल.उपसरपंच सरिता भवरे यांनी स्वागत, तर सागर चिपरगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सावकार मादनाईक, शेखर पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश कांबळे, सचिन शिंदे, नगरसेवक नितीन बागे उपस्थित होते.मृतदेहावरील कापडालाही जीएसटीभाजप सरकारने शेतकºयांच्या वस्तूबरोबरच मृतदेहावरील कापडावरही जीएसटी लावला आहे. त्यामुळे या सरकारला आता खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही असे शेट्टी म्हणाले.भाजपमुळे दर पडलेभाजप सरकार एकीकडे सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग खरेदी करतो असे सांगतात. मग ते खरेदी केले जात नाही. भारतात अतिरिक्त साखर असताना पाकिस्तान देशातून साखर खरेदी केली जाते. भाजीपाल्याला काडीमोड भाव या भाजप सरकारमुळेच मिळत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर